टिळकांची मंडालेच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर तात्यासाहेब केळकरांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला. `लोकमान्य टिळकांची बंधमुक्तता'. टिळकांनी त्यावर एक नजर फिरवली आणि म्हणाले: "बाकी ठीक आहे, पण शीर्षक तेवढे बदला."
"काय शीर्षक द्यायचं?"
"टिळक सुटले."
(दुर्दम्य, गंगाधर गाडगीळ)
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
masttt.,avadala..!!
Post a Comment