Wednesday, June 2, 2010

"टिळक सुटले"

टिळकांची मंडालेच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर तात्यासाहेब केळकरांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला. `लोकमान्य टिळकांची बंधमुक्तता'. टिळकांनी त्यावर एक नजर फिरवली आणि म्हणाले: "बाकी ठीक आहे, पण शीर्षक तेवढे बदला."

"काय शीर्षक द्यायचं?"

"टिळक सुटले."

(दुर्दम्य, गंगाधर गाडगीळ)

1 comment:

Prasad said...

masttt.,avadala..!!